Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्ही लोकांसाठी कामे करूनही हारलो - राज ठाकरे

Updated: शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:45 IST)
 
मुंबई महापालिकेत मनसेला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर त्यांनी निवडणुकांनंतर पहिल्यांदाच आपली भुमिका मांडली. गेली पाच वर्षे मनसेचे नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जनतेच्या कामी आले परंतु त्यांना निवडून न देता केवळ ज्या लोकांनी पैसा वाटला त्या लोकांना जनतेनी निवडून दिले. निवडणुकांमधील यंदाचा पराभव हा शेवटचा पराभव असून यापूर्वी आपण सौम्य धोरणांचा वापर करून निवडणुकांना सामोरे गेलो, यापुढे जनतेने यंदा जसे लढायला शिकवले त्याप्रमाणे लढणार. त्यामुळे यापुढे परावभव दिसणार नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नाशिकमध्ये आम्ही भरपूर कामे केली, बाहेरुन पैसा आणून नाशिक शहराचा कायापालट केला. परंतु नाशिकच्या लोकांनी मात्र बाहेरुन आलेल्या लोकांना निवडून दिले. तुमच्या या पायंड्यामुळे तुमचेच भविष्यात नुकसान होणार आहे असे ही त्यांनी सांगितले.  

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

एफडीएने नागपूरमधील परवानाधारक मेडिकल स्टोअरवर छापा टाकला

मुंबईत एका गाडीच्या बोनेटमध्ये सात फूट लांबीचा अजगर लपलेला आढळल्याने खळबळ

फातिमा सनाने शेफाली वर्माला केलेला हाताचा इशारा महागात पडला

LIVE: टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण

टिपू सुलतानच्या नावाने उद्यानाला नाव देण्यावरून वाद निर्माण, बीएमसी प्रस्ताव रद्द करण्याच्या तयारीत

पुढील लेख
Show comments