Dharma Sangrah

मंदिर-मशीद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

Updated: शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (18:04 IST)

त्यांनी मंदिर- -मशीद वादावर चिंता व्यक्त केली. देश एकोप्याने जगू शकतो हे जगाला दाखवून द्यायचे आहे.असे ते म्हणाले. 
ALSO READ: परभणी हिंसाचार आणि बीड येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या न्यायालयीन चौकशीच्या सूचना
 राम मंदिराची उभारणी केली आहे ते हिंदूंच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. दररोज तिरस्कारांचे आणि वैर उत्पन्न करण्याचे नवनवीन मुद्दे उपस्थित करणे योग्य नाही. या वर अखेर उपाय काय? आपण जगाला दाखवून द्यावे की आपण एकोप्याने जगू शकतो. आपल्या देशात विविध पंथ आणि समुदायांच्या विचारधाराची अनेक लोक आहे. 

भागवत पुढे म्हणाले की, बाहेरून आलेल्या काही गटांनी आपल्यासोबत धर्मांधता आणली आणि त्यांची जुनी राजवट परत यावी अशी त्यांची इच्छा आहे. देश आता संविधानानुसार चालतो. या व्यवस्थेत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि ते सरकार चालवतात. वर्चस्वाचे दिवस गेले.तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर मग वर्चस्वाची भाषा का वापरता? अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्यांक कोण इथे सर्व समान आहे. फक्त सद्भावनेने जगणे आणि नियमव कायद्याचे पालन करणे सर्वांनी आवश्यक आहे. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

2027 Kawasaki Vulcan S भारतात लॉन्च, नवीन रंग आणि अपडेटेड ब्रेकिंग सेटअप, जाणून घ्या किंमत

'आपल्या वहिनी आहेत ना!' NCP स्लोगन बदलणार, सुनेत्रा पवारांची ग्रँड कमबॅकची तयारी

धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात: बाप्पाचे दर्शन, मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि गरब्यातील मुस्लिम बंदीवर मोठे वक्तव्य

वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, गायकवाडची वापसी; नमन धीर आणि आकिब नबीला वनडेमध्ये पहिली संधी

LIVE: मनोज जरांगे पाटील यांनी २० व्या दिवशी उपोषण सोडले; रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments