Dharma Sangrah

मंदिर-मशीद वादावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे वक्तव्य

Updated: शुक्रवार, 20 डिसेंबर 2024 (18:04 IST)

त्यांनी मंदिर- -मशीद वादावर चिंता व्यक्त केली. देश एकोप्याने जगू शकतो हे जगाला दाखवून द्यायचे आहे.असे ते म्हणाले. 
ALSO READ: परभणी हिंसाचार आणि बीड येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या न्यायालयीन चौकशीच्या सूचना
 राम मंदिराची उभारणी केली आहे ते हिंदूंच्या श्रद्धेचे ठिकाण आहे. दररोज तिरस्कारांचे आणि वैर उत्पन्न करण्याचे नवनवीन मुद्दे उपस्थित करणे योग्य नाही. या वर अखेर उपाय काय? आपण जगाला दाखवून द्यावे की आपण एकोप्याने जगू शकतो. आपल्या देशात विविध पंथ आणि समुदायांच्या विचारधाराची अनेक लोक आहे. 

भागवत पुढे म्हणाले की, बाहेरून आलेल्या काही गटांनी आपल्यासोबत धर्मांधता आणली आणि त्यांची जुनी राजवट परत यावी अशी त्यांची इच्छा आहे. देश आता संविधानानुसार चालतो. या व्यवस्थेत लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि ते सरकार चालवतात. वर्चस्वाचे दिवस गेले.तुम्ही स्वतःला भारतीय समजत असाल तर मग वर्चस्वाची भाषा का वापरता? अल्पसंख्याक कोण आणि बहुसंख्यांक कोण इथे सर्व समान आहे. फक्त सद्भावनेने जगणे आणि नियमव कायद्याचे पालन करणे सर्वांनी आवश्यक आहे. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments