Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून महाराष्ट्रात इबॉण्ड प्रणाली सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Updated: शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025 (14:59 IST)
आता या निर्णयामुळे कागदी बॉण्डची गरज संपणार आहे. तसेच सीमाशुल्काची सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिझिटल होणार आहे. या निर्णयामुळे कागदपत्रे कमी होऊन वेळ आणि पैसे दोन्ही वाचेल. 
ALSO READ: केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी ६,४१८ कोटी रुपये जारी केले, अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि सीतारमण यांचे आभार मानले
ही प्रणाली पूर्णपणे स्वाक्षरीवर आधारित असेल. इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीमुळे व्यवहार सुरक्षित पारदर्शक होईल आणि त्यामुळे फसवणुकीला आळा बसेल. इ बॉण्डची निर्मिती ICEGATE पोर्टलवर होईल. NECL च्या माध्यमातून त्या ई स्टॅम्पिंग आणि इस्वाक्षरी केली जाणार. 
ALSO READ: "महाराष्ट्र संकटात आहे आणि बिहारला पैसे दिले जात आहे," मोदींना निवडणुका दिसत आहे, वेदना नाहीत; उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले
राज्य सरकारने 500 रुपयांची स्टॅम्पड्युटी ऑनलाईन भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे कागदी स्टॅम्प खरेदी करण्याची आवश्यकता नसेल. या निर्णयामुळे कागदपत्रांची आवश्यकता पूर्णपणे दूर होऊन पर्यावरण पुरकदृष्टीने ग्रीन गव्हर्नस साठी महत्त्वाचे पाऊल आहे. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर ९ गडी राखून पराभूत करत एक ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला

LIVE: हवामान विभागाने २२ ऑगस्टपर्यंत पावसासाठी यलो अलर्ट जारी केला

नागपूरच्या लकडगंजमध्ये, पावभाजी संपल्याने संतप्त तरुणाचा विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला

फोनमध्ये स्टोरेज सतत फुल होतंय? या ५ गोष्टी डिलीट करा, जागा लगेच मोकळी होईल

तारापीठ मंदिराजवळील हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत ७ भाविकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments