Festival Posters

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी कामगिरी पार पाडायची आहे - सुनिल तटकरे

Updated: गुरूवार, 6 जुलै 2017 (09:12 IST)

सत्ता मिळाली तर त्याचा उपयोग जनमानसासाठी करायला हवा पण आताचं सरकार तसं काम करताना दिसत नाही. राज्य सरकारने कर्जमाफी केली मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी ही कर्जमाफी आहे. बळीराजाला येत्या काळात सुख मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवा. आघाडी सरकारच्या काळात कामं झाली पण ते सागण्यात आलं नाही. या सरकारने त्याचाच फायदा घेत डाव साधला व खोटं बोलून सत्तेवर आले. आता कार्यकर्त्यांनी २०१४ मध्ये जे झालं ते विसरून जावं, आता आपलं लक्ष फक्त २०१९ आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावं, असं आवाहन तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. निवडणूका लागतील तेव्हा लागतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या सेवेसाठी तत्पर रहावं. पक्षाचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करावा. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठी कामगिरी पार पाडायची आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुसळधार पाऊस आणि वाढत्या पाणीपातळीमुळे पश्चिम रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या

शेवंतीची यशस्वी शेती: लागवड ते भरघोस उत्पादन

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

आषाढी वारी दरम्यान वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस विठ्ठलाच्या भक्तीत लीन झाले

विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाकरे बंधू २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन करणार

पुढील लेख
Show comments