Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सुप्रियाताई मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही भाजपकडून प्रत्युत्तर

Updated: बुधवार, 15 जून 2022 (09:27 IST)
 
माध्यमांशी बोलतांना शेलार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम सरकारी किंवा पक्षाच्या नव्हता. तो देवस्थानाने आयोजित केलेला कार्यक्रम होता. देवस्थानाच्या कार्यक्रमावर सुप्रियाताईंनी टीका करावी, हे बरोबर नाही. तरीही त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी मोठ्या मनाने अजित पवार यांना भाषण करायला सांगितले. परंतु त्यांनीच नकार दिला. खरंतर सुप्रियाताई प्रत्येक गोष्टीत राजकारण करुन मीठाचा खडा टाकणे बरोबर नाही. तुम्ही थोडी माहिती घेऊन वक्तव्य केले असते तर बरे झाले असते.
 
काय आहे प्रकार
 प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या वतीने अजित पवार यांना भाषणासाठी संधी देणं अपेक्षित होतं, मात्र त्यांना भाषण करु दिलं नाही ही दडपशाही असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. अजित पवारांना भाषणाला पंतप्रधान कार्यालयातुन नकार आला, हे मला वेदना देणारं आहे. महाराष्ट्र राज्याचा हा अपमान आमच्या उपमुख्यमंत्र्यांना भाषण न करू देणं हे धक्कादायक आहे." त्यानंतर आता काँग्रेसच्या सचिन सावंत यांनीही ट्विट केलं आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये २१ ते २६ ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

LIVE: गणेशोत्सवापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा अंतरिम आदेश कायम ठेवला

रिक्षा - टॅक्सी चालकांसाठी मराठी आजपासून अनिवार्य! सरकार कारवाई सुरू करणार

Gen Z यांच्या प्रेम आणि नातेसंबंधांवर गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे शब्द, 'सिच्युएशनशिप' ते 'सोलमेट'पर्यंत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात उतरणार, सामना सकाळी किती वाजता सुरू होणार?

पुढील लेख
Show comments