Festival Posters

कर्जमाफीमुळे मी समाधानी नाही : उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांची एकजूट आणि शिवसेनेचा रेटा यामुळेच सरकारला कर्जमाफी घ्यावी लागली असे सांगत झालेल्या कर्जमाफीमुळे मी समाधानी नाही परंतु किमान सुरवात तर झाली याचे आपण स्वागत करतो. मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ होत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे कोणीही कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही यासाठी एक समिती बनवून सरकारला सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायला भाग पाडु आणि आंदोलन काळात शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हेही मागे घायला भाग पाडू  असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

मात्र सरकारने याला प्रतिसाद दिला नाही तर सरकारचे काय करायचे ते मी पाहतो असा सज्जड इशाराही  दिला. उद्धव ठाकरे संवाद यात्रेला रविवारी निफाड तालुक्यातून सुरुवात झाली. त्यावेळी बोलत होते.  

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

NEET UG Re-Exam: हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचवल्या जातील, जीपीएस मॉनिटरिंग आणि पासवर्डद्वारे होणार सुरक्षा

आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या दरात ४६% वाढ, उज्ज्वला योजनेअंतर्गत आता ४ अनुदानित सिलिंडर मिळणार

LIVE: रोहित पवार यांनी १२ जूनपासून पंढरपूरमध्ये अनिश्चित काळासाठी उपोषणाची घोषणा केली

मुंबई उच्च न्यायालयाकडून एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला दिलासा, एक-वेळ स्पेक्ट्रम शुल्क आकारण्याचा सरकारचा निर्णय रद्द

दुबईमध्ये झालेल्या एका गंभीर रस्ते अपघातात अनेक भारतीय कामगारांसह सात जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments