suvichar

वेळ पडल्यास टोकाची भूमिका

Updated: शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (10:58 IST)
 
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला यानंतर ते बोलत होते. 
 
ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी घेतली जात आहे. पण जनतेचा कौल बघून तिकडच्या पंतप्रधानांनी पायउतार व्हायचा निर्णय घेतला होता. इथे तसे होणार आहे? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे. तसेच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घऊ शकत नाही. नोटाबंदीआधी जनतेला विश्वासात घेणे गरजेचे होते, असेही उद्धव ठाकारे म्हणाले. 
 
तसेच त्रास होत असेल तर जनतेनं आक्रोश केला पाहिजे असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटले.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Hindi Diwas 2026 Wishes in Marathi हिंदी दिवसाच्या शुभेच्छा

मनोज जरांगे यांना मुंबईत प्रवेश नाकारला; गणेशोत्सवामुळे १९ सप्टेंबरच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Women Asia Cup 2026 भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कप जिंकला

पुणे-बंगळूरू महामार्गावर ट्रकने टेम्पो आणि दोन कारला धडक दिल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर १२ जण जखमी

जालनामध्ये ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार; ६० वर्षीय आरोपीला अटक

पुढील लेख
Show comments