Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्यक्षात कर्जमुक्ती झालेली नाही : उद्धव ठाकरे

Updated: शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (09:05 IST)

शिवसेना पक्षात मतभेद नाही. हेवेदावे विसरुन सर्वांनी कामाला लागावे असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच जे अंगावर येतील, त्यांना शिंगावर घेणार असेही त्यांनी म्हटले आहे.

यावेळी सत्ताधारी भाजपवरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. कर्जमुक्तीवर ठाकरे म्हणाले, राज्यात कर्जमुक्तीचे वातावरण घोंगावत असून प्रत्यक्ष कर्जमुक्ती झाली नाही. राज्यात कर्जमुक्ती सत्याला धरुन करावी. कर्जमाफीचा लाभ ८९ लाख शेतकऱ्यांना मिळणार. तर ४० लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण ही आकडेवारी त्यांनी सभागृहात द्यावी. कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव आणि पत्ते विधीमंडळाच्या सभागृहात सादर करावे असे त्यांनी सांगितले. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: बीएमसीने स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले

मुंबईत 'हर घर तिरंगा': बीएमसीने स्वातंत्र्यदिनी प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचे आवाहन नागरिकांना केले

१० लाख द्या, ३० लाख घ्या! नाशिकमध्ये बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना महाराष्ट्र सरकारकडून विशेष भेट मिळण्याची शक्यता

स्वातंत्र्यदिनानिमित्त मुलांसाठी बनवा Healthy Tricolor Chaat Recipes

पुढील लेख
Show comments