Dharma Sangrah

ठाण्यात भाजी मार्केटला आग: ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात लागलेल्या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक

वेबदुनिया न्यूज टीम
गुरूवार, 21 मे 2026 (10:28 IST)
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत अनेक दुकाने आणि गोदाामे जळून खाक झाली आहे अशी माहिती समोर आली आहे. 
 
या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली आहे का नाही याची माहिती अजून समोर आलेली नाही. सुरुवातीला धुरामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आणि अफवा पसरली होती, परंतु प्रशासनाने आणि अग्निशामक दलाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या दुर्घटनेत कोणीही गंभीर जखमी किंवा मृत झालेले नाही.
ALSO READ: शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी योजना ३० जूनपूर्वी लागू केली जाईल; कृषी मंत्र्यांचे मोठे विधान
ठाणे रेल्वे स्टेशनजवळील गावदेवी भाजी मार्केट परिसरातील जनता बाजार आणि सीकेपी हॉलच्या मागे पहाटेच्या सुमारास ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग भीषण असल्यामुळे मार्केटमधील जवळपास ४० ते ४५ भाजी आणि फळांची दुकाने/स्टॉल्स जळून खाक झाले आहे. व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या आणि जवानांनी तत्परतेने काम करत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून सध्या कूलिंगचे काम सुरू आहे.
ALSO READ: महायुती महामंडळ वाटप फॉर्म्युला: महायुती सरकारमध्ये महामंडळांच्या विभाजनाचा प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला फॉर्म्युला निश्चित झाला
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

LIVE: मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे होणार राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊतांचा दावा

आता फक्त २४ रुपयांमध्ये JioFinance द्वारे ITR दाखल करा आणि JioPoints चा फायदा मिळवा

पुढील लेख
Show comments