Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Locker वापरत असाल तर नक्की वाचा

Updated: शुक्रवार, 5 मार्च 2021 (15:37 IST)
 
बँक आपले लॉकर रद्द करेल की नाही हे बँकेच्या जोखमीच्या वर्गीकरणावर आधारित आहे, ज्यात आपले खाते बँकेद्वारे प्रोफाइल केलेले आहे
 
. बँक आपले ग्राहक अनेक घटकांच्या आधारावर उच्च जोखीम, कमी जोखीम किंवा मध्यम जोखीम यासारख्या श्रेण्यांमध्ये ठेवतात. हे इन्कम, सोशल प्रोफाइल, बिझनेस कसे आहे या सारख्या पॅरामीटरवर निर्धारित केलं जातं.
 
बँक लॉकर वाटप करण्यापूर्वी ग्राहकाचे केव्हाईसी केलं जातं. कारण ग्राहक द्वारे बँकेत काय वस्तू ठेवल्या जात आहे हे सांगणे गरजेचं नसतं. या प्रकरणात केव्हाईसी प्रोसेस जरा कठोर असते.
 
कमी जोखीम या श्रेणीत येणार्‍या ग्राहकांना लॉकरचा वापर न करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ मिळू शकतो. अर्थात जर ते एका वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत लॉकर एकदाही वापरत नसतील तरी त्यांचे लॉकरचे वाटप रद्द केले जाणार नाही. आरबीआयच्या नियमांनुसार बँक केवळ तेव्हाच मीडियम जोखीम असलेल्या ग्राहकांना नोटिस पाठवते जेव्हा त्यांचे खाते तीन वर्षांपेक्षा अधिक काळापर्यंत निष्क्रिय असेल.
 
निष्क्रिय असलेल्या लॉकरवर कार्रवाई करण्यापूर्वी बँकाना खाता ऑपरेट करण्यासाठी ग्राहकांना एक नोटिस पाठवणे आवश्यक असतं. अशात ग्राहकांना दीर्घ कालावधीसाठी निष्क्रिय होण्याचे कारण सांगून लेखी उत्तर पाठवावे लागेल.
 
दीर्घ कालावधीसाठी लॉकर वापरत नसणार्‍या ग्राहकांना नोटिस पाठवलं जातं ज्यात प्रमाणिक कारण सांगणे आवश्यक असतं. जसे की नोकरीत ट्रांसफर किंवा खाताधारक एनआरआय असल्यास. अशा प्रकरणांमध्ये बँक ग्राहकांना खाते ठेवण्यासाठी परवानगी देऊ शकतं. परंतू ग्राहकांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही तर बँक आपलं खातं रद्द करु शकतं. मग हे लॉकर इतर अर्ज करणार्‍याला वाटप केलं जातं. 
 
म्हणून आवश्यक आहे की वेळोवेळी आपले लॉकर ऑपरेट करत राहावे. तसेच आपल्या वस्तूंची देखरेखीसाठी देखील असे करणे आवश्यक आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

रिलायन्स फाऊंडेशनकडून आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २१ कोटी रुपयांची देणगी

ब्रिजभूषण सिंग यांच्या निर्दोष सुटकेमुळे विनेश नाराज, निर्णयाविरुद्ध अपील करणार

LIVE: सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही

सरकारी डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

पुढील लेख
Show comments