व्यस्त जीवनशैली, सामाजिक दबाव आणि कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न यामुळे बहुतेक लोकांना मानसिक तणाव, चिंता आणि नैराश्य जाणवू लागते.अनियमित खाण्याच्या सवयी, नियमित व्यायामाचा अभाव, निद्रानाश यामुळे मेंदूला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे तणाव आणि चिंता वाढून नैराश्य येऊ शकते. तणाव कमी करण्यासाठी काही उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.नियमित व्यायाम, निरोगी...