Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pahalgam terror attack नंतर अभिनेता सलमान खानचा मोठा निर्णय

Updated: सोमवार, 28 एप्रिल 2025 (18:05 IST)
ALSO READ: अनुपम खेर दिग्दर्शित 'तन्वी द ग्रेट' चित्रपटाची नायिकाची काजोल ओळख करून देणार
आता या घटनेने दुःखी होऊन बॉलिवूड सुपरस्टार सलमान खाननेही एक मोठा निर्णय घेतला आहे. सलमान खानने मे महिन्यात होणारा त्याचा युके दौरा पुढे ढकलला आहे. सलमानने एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या दौऱ्यात त्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार होते. तसेच सलमान खानने लिहिले की, काश्मीरमधील अलिकडच्या काळात घडलेल्या दुःखद घटना लक्षात घेऊन आम्ही ४ आणि ५ मे रोजी मँचेस्टर आणि लंडनमध्ये होणारा 'द बॉलिवूड बिग वन शो यूके' पुढे ढकलण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. तसेच या दुःखद काळात शो पुढे ढकलणे हा योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहो आणि तुमच्या पाठिंब्याची आणि समजुतीची आम्ही प्रशंसा करतो. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.
ALSO READ: अभिनेता परेश रावल स्वमूत्र प्यायचे स्वतः केला खुलासा, यांच्या सांगण्यावरून असे केले
पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने एक पोस्ट शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी लिहिले होते, पृथ्वीवरील स्वर्ग असलेले काश्मीर नरकात बदलत आहे. निष्पाप लोकांना लक्ष्य केले जात आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: 23 वर्षीय अभिनेत्री श्रीलीलाच्या घरी गोंडस मुलीचे आगमन,तिसऱ्यांदा आई बनली, शेअर केले फोटो

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन

वीकेंड ट्रिपसाठी पुण्याजवळील कमी प्रसिद्ध पण ५ सुंदर ठिकाणे

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

पुढील लेख
Show comments