Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 3.15 लाख सक्रिय रुग्ण, 24,752 नवे रुग्ण

Updated: गुरूवार, 27 मे 2021 (08:13 IST)
 
आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 56 लाख 50 हजार 907 एवढी झाली आहे. त्यापैकी 52 लाख 41 हजार 833 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून,बुधवारी 23 हजार 065 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 042 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  राज्यात 453 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 91 हजार 341 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.62 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 92.76 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 38 लाख 24 हजार 959 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 23 लाख 70 हजार 326 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 19 हजार 943 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

मुंबई-नागपूर करिता एअर इंडिया एक्सप्रेस २५ ऑक्टोबरपासून नवीन विमानसेवा सुरू करणार

लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने बीएमसीच्या कनिष्ठ अभियंता आणि कर्मचाऱ्याला लाच घेतांना अटक केली

मुंबई ते कोकण रोज एक्सप्रेस धावणार, फडणवीस आज सीएसएमटीहून सेवेचे उद्घाटन करणार

वंदे भारत एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लासमधून १८०-डिग्री फिरणारी आसने हटवली जाणार, रेल्वेचा प्रस्ताव

पगार दिला नाही! संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने स्फोटके आणि मोबाईल फोनची चोरी केली

पुढील लेख
Show comments