Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गुरुवारी ३,५७९ नवीन रुग्णांची नोंद

Updated: शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (08:02 IST)
 
राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ९, ठाणे ६, नाशिक ५, अहमदनगर ३, पुणे ८, पिंपरी चिंचवड ३, सोलापूर ४, कोल्हापूर ३, नागपूर ६, वर्धा ५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १५ मृत्यू अमरावती ४, भंडारा २, कोल्हापूर २, नागपूर २, पुणे २, बुलढाणा १, नाशिक १ आणि सिंधुदुर्ग १ असे आहेत.
 
तर ३,३०९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १८,७७,५८८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३६,२३,२९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,८१,६२३ (१४.५५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९६,८२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व खटले मागे घेतले जाणार

नाशिकनंतर हिमाचल आणि अफगाणिस्तानमध्ये चार भूकंपांचे धक्के

मंत्री उदय सामंत थोडक्यात बचावले; उड्डाणानंतर लगेचच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड

भुताच्या अफवांमुळे अमरावतीत आश्रम शाळेतील ३०० विद्यार्थिनी घरी परतल्या; त्यांच्या गूढ वागण्यामुळे खळबळ उडाली

ऑनलाइन मागवलेल्या वस्तूंवर एक्सपायरी डेट नाही? घाबरू नका, तुकाराम मुंडे यांनी सांगितले काय करावे

पुढील लेख
Show comments