रविवार, 27 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
वेबदुनिया विशेष 08
»
ऑनलाईन दिवाळी अंक
Written By
संदीप पारोळेकर|
द्विधा मनाची...
एकाकी भटकतोय
या अनोळखी दुनियेत
सोबतीला नाही कुणी
या एकेरी वाटेत...
दिसत होतं लांबच लांब आकाश
दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण
दिसत होतं एकच झाड
त्याची होती आकाशाकडे मान
माझ्यासारखीच द्विधा त्याची
ही खंत होती मनात
माझ्यासारखं असू नये कोणी
हीच प्रार्थना करतो प्रभू चरणात
रेटता रेटता...
दिसलं एक विसाव्याचं ठिकाण
जाऊन पाहतो तर काय?
माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान
तेथून जावं की थांबावं
हाच होता प्रश्न मनात
कुणी मिळेल जीवाभावाचं
या अनोळखी जगात...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
डोक्यावर मेंदी लावण्याचे 5 सौंदर्यवर्धक फायदे जाणून घ्या
हातांवरील सुंदर मेहंदीचे तुम्हाला नक्कीच वेड असेल, जर तुम्हाला त्याचे सौंदर्य फायदे माहित असतील तर तुम्हाला ती आणखी आवडू लागेल. तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी ही मेहंदी किती प्रभावी आहे ते जाणून घ्या.
झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत फक्त दोन लवंगा खा, तुमचे आरोग्य सुधारेल
Benefits of eating cloves: भारतीय स्वयंपाकघरात चव वाढवण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो, पण तुम्हाला माहिती आहे का की लवंग आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे? आयुर्वेदात लवंगाचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो
संगणकावर काम करण्याचे 10 तोटे आहे , बचावासाठी 10 योगा टिप्स जाणून घ्या
संगणकावर सतत आठ ते दहा तास काम केल्याने काही लोक विविध आजारांना बळी पडतात किंवा तणाव आणि थकवा अनुभवतात. अर्थात, सतत संगणकाकडे पाहण्याचे काही तोटे आहेत, याशिवाय अनेक लहान समस्या देखील उद्भवतात, ज्यांशी आपण जाणूनबुजून किंवा नकळत लढत राहतो. तर मग आपण या सगळ्यापासून स्वतःला कसे वाचवायचे ते जाणून घेऊया.
लघु कथा : राग झाला छुप-मंतर
Kids story : एका छोट्याशा गावात एक लहान मुलगी राहत होती, तिचे नाव परी होते, ती लहानसहान गोष्टींवरून रागावायची. तिची आई तिला नेहमी समजावून सांगायची, 'परी बेटा, एवढा रागावणे चांगले नाही', पण तरीही तिच्या स्वभावात कोणताही बदल झाला नाही. एके दिवशी परी तिचा गृहपाठ करण्यात व्यस्त होती. त्याच्या टेबलावर फुलांनी सजवलेला एक सुंदर पॉट होता. मग तिच्या धाकट्या भावाचा हात या पॉट वर आदळला आणि तो पडला तेव्हा त्याचे तुकडे झाले. आता काय, परी रागाने भडकली. मग तिच्या आईने एक आरसा आणला आणि तिच्यासोमर ठेवला. आता रागावलेल्या परीने आरशात तिचा चेहरा पाहिला, जो रागामुळे खूप वाईट दिसत होता.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.