Festival Posters

भारताकडून पाकला कोणताही धोका नाही : अमेरिका

Updated: बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:19 IST)
 
पाकिस्तानने भारताबाबतच्या स्वतःच्या रणनीतीत सकारात्मक बदल करायला हवा, असेही अमेरिकेचे मत आहे. पाकिस्तानने अमेरिकेशी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे, असे विधान खुर्रम दस्तगीर खान यांनी केले आहे. कठोर भूमिका सोडून टेबलावर सर्व प्रकरणे ठेवून ती सामोपचाराने सोडवण्याची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि अमेरिकेमधील गैरसमज दूर होतील, असेही खुर्रम दस्तगीर खान यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवावे, यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकने पाकिस्तानला दणका दिला होता. पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली होती.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments