बुधवार, 17 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
शुक्रवार, 12 ऑगस्ट 2022 (16:48 IST)
संबंधित माहिती
Marathi Joke: बायकोचा राग
Marathi Joke: बायकोची सवय
गोपू आणि शिंपी
मराठी जोक : पृथ्वी गोल आहे
मराठी जोक : संस्कारी भारतीय पत्नी
अजून वाचायला शिकवले नाही
आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.”
बंड्या: “लिहायला शिकवले.”
आई: “अरे वा छान! काय लिहले?”
बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….”
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?
नागा चैतन्यशी लग्न केल्यानंतर एका वर्षानंतर शोभिता धुलिपालाला बाळ होणार आहे का? शोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्य यांचे डिसेंबर २०२४ मध्ये भव्य लग्न झाले.
अक्षयच्या 'धुरंधर'ने मोडला विक्रम, 400 कोटींचा टप्पा ओलांडला
रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना स्टारर "धुरंधर" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट कामगिरी करत आहे, रिलीजच्या 12 व्या दिवशी 400 कोटींचा टप्पा ओलांडत आहे. या चित्रपटाने "दंगल" ने रचलेला विक्रमही मागे टाकला आहे आणि 500 कोटींच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
विनोदी नायक ते भयानक खलनायक पर्यंतचा रितेश देशमुखचा प्रवास
रितेश देशमुख हा एक असा अभिनेता आहे ज्याने आपल्या विनोदाने सर्वांना हसवले आहे, तर खलनायकाची भूमिका करून लोकांमध्ये भीती निर्माण केली आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. रितेश देशमुख हा एक असा अभिनेता आहे ज्याला नेहमीच प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळाली आहे.
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीला ३० कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले
प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते विक्रम भट्ट सध्या त्यांच्या चित्रपटांसाठी नाही तर एका मोठ्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात चर्चेत आहेत. राजस्थान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर, विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांना ३० कोटी रुपयांच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने, त्यांना उदयपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले
2025 हे वर्ष संपत आले तसतसे भारतीय चित्रपटसृष्टीत स्पष्ट बदल दिसून आला, स्टारडमपासून खऱ्या अभिनय, विश्वासार्हता आणि पात्रांच्या खोलीकडे लक्ष केंद्रित झाले. हे वर्ष अशा कलाकारांसाठी होते ज्यांनी अद्वितीय आणि आव्हानात्मक भूमिका निवडल्या, त्यांच्या स्थापित प्रतिमेपासून मुक्त झाले आणि चित्रपट संपल्यानंतरही बराच काळ टिकणारे अभिनय सादर केले.