'यालाच म्हणतात आळस'
शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितले.
विषय होता, 'आळस म्हणजे काय ?'
गण्याने चारही पानं कोरी ठेवली,
आणि शेवटी फक्त त्याने तीनच शब्द लिहिले..
'यालाच म्हणतात आळस'
