गुरुजींनी विचारलं, "बाळ्या! शिवाजीमहाराजांचं एक वैशिष्ट्य तू सांगू शकशील का?" बाळ्या- त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. कुठलीही गोष्ट त्यांच्या स्मरणात पक्की राहायची. गुरुजी- (आश्चर्याने) कशावरून? बाळ्या- म्हणून तर लोक त्यांच्या स्मरणार्थ जिकडे तिकडे त्यांचे पुतळे उभारतात.