Dharma Sangrah

IND vs BAN: हिंमत दाखवून हिटमॅन हरला

Updated: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (22:48 IST)
 
रोहित आला तेव्हा टीम इंडियाला विजयासाठी 44 चेंडूत 65 धावा करायच्या होत्या. रोहितला 49व्या षटकात दोन जीवदान मिळाले. महमुदुल्लाहच्या दुसऱ्या चेंडूवर इबादत हुसेनने त्याचा सोपा झेल सोडला. यानंतर पाचव्या चेंडूवर अनामूल हकने झेल सोडला. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 7 विकेट गमावत 271 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाला 50 षटकांत नऊ गडी गमावून 266 धावाच करता आल्या. बांगलादेशने हा सामना पाच धावांनी जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली.
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

भारत आणि पाकिस्तान उपांत्यपूर्व फेरीपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील, आशियाई खेळांमधील क्रिकेटचे वेळापत्रक जाणून घ्या

सचिन तेंडुलकरने आंदोलनावर आपले मत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना हा सल्ला दिला

IND vs SL Youth Test: भारताने श्रीलंकेला २११ धावांनी पराभूत करून युवा कसोटी मालिका जिंकली

वैभव सूर्यवंशीच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या T20 मध्ये झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव केला

भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिकेचा पहिला सामना आज हरारे येथे खेळला जात आहे

पुढील लेख
Show comments