संबंधित माहिती
- IND vs SL 2रा T20 : श्रीलंकेची फलंदाजी सुरू
- विराट कोहलीला आणखी एक मोठा झटका, 100 व्या कसोटीआधीच बीसीसीआयने घेतला हा निर्णय
- महिला वनडे विश्वचषक 2022 बाबत ICC चा मोठा निर्णय, नवा नियम लागू
- रवींद्र जडेजा पुष्पाच्या स्टाईल मध्ये मैदानात
- टीम इंडियाने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव करत T20I क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विक्रम मोडला
Ind vs SL: भारताने दुसरा T20 सामना 7 गडी राखून जिंकला, मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली
India vs Sri Lanka 2रा T20I सामना: भारत आणि श्रीलंका यांच्यात धर्मशाला येथे तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांनी निसांकाच्या 75 आणि शनाकाच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर भारतासमोर 184 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. शेवटच्या 5 षटकांमध्ये भारताने 16 च्या सरासरीने 80 धावा केल्या. या दरम्यान सर्व भारतीय गोलंदाजांनी 1-1 बळी मिळवले. 184 धावांचा पाठलाग करताना भारताने 16.4 षटकात 3 गडी गमावून 186 धावा केल्या आणि सामना जिंकला.
