Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘या’ एका निर्णयामुळं धोनीचं आयुष्य बदलून गेलं…

Updated: शनिवार, 8 जुलै 2017 (09:31 IST)
 
पण त्यावेळी आपल्या टीमचा कर्णधार असणारा कॅप्टन कूल धोनीच्या मनात काही तरी वेगळंच चाललं होतं. विराट बाद झाल्यावर त्यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या गॅरी कर्स्टन यांना महेंद्रसिंग धोनीने त्याचा निर्णय सांगितला… युवराजच्या आधी धोनी स्वतः फलंदाजीसाठी उतरणार होता… आणि त्याने लगेचच तो अंमलात आणला देखील. आणि पुढे काय झालं हे आपल्याला माहितीच आहे. धोनीने नाबाद ९१ धावा करून जबरदस्त अशा खेळाचं प्रदर्शन केलं.
 
त्या एका निर्णयामुळं तो अंतिम सामना भारताला जिंकून देण्यात धोनीने मोलाचा वाट उचलला. १९८३ नंतर तब्बल २८ वर्षांनी भारताने क्रिकेटचा विश्वकरंडक आपल्या नावावर केला होता. आज ७ जुलै धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप साऱ्या शुभेच्छा…

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

लंका प्रीमियर लीगमध्ये झहीर खान जाफना किंग्सचे सह-मालक बनले

भारतीय संघ १५ ऑगस्ट रोजी ६०० कसोटी सामने खेळणारा तिसरा देश बनून इतिहास रचणार

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया 'अ' महिला संघाची घोषणा, मालिका तीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार

टी. दिलीप यांचा भारतीय संघासोबतचा पाच वर्षांचा प्रवास संपला, रोहित शर्मा भावूक

Asia Cup 2026 महिला आशिया कप युएईमध्ये खेळला जाऊ शकतो! लवकरच अधिकृत घोषणा होणार

पुढील लेख
Show comments