Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टीम इंडिया विजयी, मालिका 3-0 अशी जिंकली

Updated: सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (17:35 IST)

भारताने या विजयासह तीन कसोटी सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, शिखर धवन, हार्दिक पंड्या यांच्या दमदार शतकामुळे भारताने जबरदस्त खेळी करत पहिल्या डावात 487 धावांची मजल मारली होती. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला. त्यामुळे भारताकडे तब्बल 352 धावांची आघाडी होती.

कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक बाद 19 धावांवरुन सुरुवात करणाऱ्या श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 181 धावांवर आटोपला. भारताकडून आर अश्विनने 4 मोहम्मद शमीने 3, उमेश यादवने 2 तर कुलदीप यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

भारताने श्रीलंकेला १६५ धावांनी हरवले, ६०० वा कसोटी सामना जिंकला

देवदत्त पडिक्कलने गॉल कसोटीत एक मोठी कामगिरी केली, तिसरा भारतीय खेळाडू ठरला

Rishabh Pant ने रचला इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय

बांगलादेशने आशिया कप आणि आशियाई खेळांसाठी संघाची घोषणा केली

रवींद्र जडेजा यांनी इतिहास रचला, चौथे अष्टपैलू खेळाडू ठरले

पुढील लेख
Show comments