Festival Posters

Mahakavi Kalidasa Day 2025 महाकवी कालिदास दिन

गुरूवार, 26 जून 2025 (08:20 IST)
महाकवी कालिदास वैदर्भी रीतिचे कवि होते. हे आदर्शवादी परंपरा आणि नैतिक मूल्यांच्या मार्गावर चालायचे. तसेच संस्कृत भाषाचे महान नाटककार होते आणि कालीदासांचा स्वभाव खूप हळवा होता. यांना हिंदी साहित्यामध्ये खूप रुची होती. काही विद्वान यांचे गुण पाहून आश्चर्यचकित व्हायचे. यांना राष्ट्रीय कविचे पद प्राप्त होते. यांना अनेक विद्वान गुप्तवंशचे शासक चन्द्रगुप्त द्वितीय (विक्रमादित्य)यांचे समकालीन सांगता. कालिदास जी विक्रमादित्यच्या नावरत्नांमधील मधील एक होते. विक्रमादित्य उज्जेनचे राजा होते.  
 
कालिदास यांचा जन्म- 
कालिदास यांच्या जन्माबद्दल अनेक मतभेद आहे. पण काही विद्वानांच्या मते कालिदास यांच्या जन्म सहाव्या शतकापूर्वी झाला आहे. तसेच अनेक विद्वानांचे म्हणने आहे की, कालिदास यांचा जन्म कविल्ठा गावामध्ये झाला होता जे  उत्तराखण्डच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये आहे.
 
कालिदास यांचे शिक्षण- 
कालिदास यांचे प्राथमिक शिक्षण कविल्ठा चारधाम यात्रा मार्ग मध्ये  गुप्तकाशी मधील स्थित कालिमठ मन्दिर जवळ  विद्यालय मध्ये झाले होते. कविल्ठा मध्ये सरकार ने कालिदास यांची प्रतिमा स्थापित करून एक सभागारचे निर्माण केले होते. जिथे प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये तीन दिवसांपर्यंत गोष्ठीचे आयोजन असते. ज्यामध्ये देशभरातील विद्वान भाग घेतात. कालिदास यांनी संस्कृत विषय आत्मसात केला होता. 
 
कालिदास यांचे महत्वाचे साहित्य- 
ज्यामध्ये तीन नाटक- 
अभिज्ञानशाकुन्तल
विक्रमोर्यवशियम्
मालविकाग्निमित्रम्
 
दोन महाकाव्य –
रघुवंशम्
कुमारसंम्भव
और दो खण्डकाव्य –
 
मेघदूतम्
ऋतुसंहार

भारतचे शेक्सपियर
भारताचे शेक्सपियर उपनामाने संस्कृतचे महाकवि कालिदास यांना ओळखले जाते. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी संपूर्ण माहिती

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

"त्यांनी स्वतःला शिंदे यांना विकले,"- ठाकरे गटाच्या आमदाराने बंडखोर खासदारांवर अनेक आरोप केले

LIVE: महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार!

कतारच्या गॅस प्रकल्पात भीषण स्फोट, १२ भारतीयांसह १३ जणांचा मृत्यू तर ६६ जण जखमी

तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईचा लक्षणीय परिणाम; खाद्य व्यवसायांमध्ये घबराट पसरली

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या ३ गोष्टी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments