आजच्या तरुणाला देशाच्या विरुद्ध वापरले जात आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. भारताची ६५% लोकसंख्या ३५ वर्षांच्या आतील आहे. मात्र तरुणांना व्यसनाधीन बनून भारताला महा सत्ता बनण्या बसून थांबविण्यासाठी अनेक विदेशी शक्ती षडयंत्र करीत आहेत. भारताच्या प्रगतीचा कणा असलेला युवकच याचे टार्गेट बनला आहे. कारण युवक स्वःताचे डोक चालवीत नाही, तर तो...