Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 5 लहान चुका आणि ग्रह देतात अशुभ प्रभाव

Updated: सोमवार, 8 ऑक्टोबर 2018 (10:19 IST)
 
बसल्या बसल्या पाय हालवणे
अनेक लोकांना बसल्या बसल्या पाय हालवण्याची सवय असते. असे केल्याने बुध आणि शनी दोन्ही अशुभ फल देतात. यावर समाधान रूपात शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी चढवावे आणि बुधवारी गायीला मूग खाऊ घालावे.
 
पूर्ण शरीर हालवत राहणे
अनेक लोक सरळ उभे राहू शकत नाही. उभ्या उभ्या किंवा बसले असले यांचे शरीर हालवण्याची सवय नुकसानदायक ठरते. याने स्मरण शक्ती कमजोर होते. या सवयीमुळे गुरु आणि बुध दोन्ही अशुभ प्रभाव देतात. या पासून वाचण्यासाठी गणपती मंदिरात मुगाचे लाडू किंवा तांब्याची भांडी अर्पित करायला हवी.
 
सतत खाजवणे
खाज एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक लोकांना सवय लागते. शरीराच्या कोणत्याही भागाला सामान्यापेक्षा अधिक खाजवत राहिल्याने केतूचा अशुभ प्रभाव वाढतो. यापासून सुटकारा मिळवण्यासाठी सकाळ-संध्याकाळ काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालावी.
 
सतत खाणे
सतत काही-काही तोंडात टाकत राहण्याची सवय योग्य नाही. असे केल्याने सूर्य दोष वाढतं असून अशुभ प्रभाव पडतो. याने आधिकार्‍यांशी संबंधित किंवा प्राशासनिक कामांमध्ये बाधा उत्पन्न होते. सूर्याच्या अशुभ प्रभावामुळे इतर लोकांशी वाद निर्माण होतात. यापासून वाचण्यासाठी सूर्याला अर्घ्य द्यायला हवे.
 
वायफळ बडबड आणि उगाच सल्ला देणे
न मागता सल्ला देण्याची सवय अनेक लोकांना असते. अश्या सवयीमुळे दुसर्‍यांना त्रास होता सल्ला देणाराही परेशान राहतो. बृहस्पतीच्या अशुभ प्रभावामुळे असं घडतं. यापासून वाचण्यासाठी आपली सल्ला देण्याची किंवा वायफळ बडबड करण्याची सवय सोडावी आणि एखाद्या मंदिरात जाऊन हळद, चंदन किंवा केशर दान करावे.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Kamika Ekadashi:कामिका एकादशी महत्व आणि व्रत कथा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments