Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का?

Updated: मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (17:08 IST)
 
देव गण : देव गणाशी संबंध ठेवणारा जातक दानी, बुद्धिमान, कमी जेवणारा आणि कोमल हृदयाचा असतो. अशा व्यक्तींचे विचार फार उत्तम असतात, तो आपल्या आधी दुसर्‍यांच्या हिताचा विचार करतो.  
 
मनुष्य गण : ज्या लोकांचा संबंध मनुष्य गणाशी असतो ते धनवान असून धनुर्विद्यांचे चांगले जाणकार देखील असतात. त्यांचे डोळे मोठे मोठे असतात तसेच समाजात त्यांचा फार मान असतो आणि लोक त्यांच्या म्हणण्या बाहेर नसतात.  
 
राक्षस गण : पण जेव्हा गोष्ट येते राक्षस गणाची तर बरेच लोक याचे नाव ऐकूनच घाबरून जातात. पण यात घाबरण्यासारखे काहीच नसते.    
 
नकारात्मक शक्तींना ओळखून घेतात : आमच्या आजूबाजूस वेग वेगळ्या प्रकारच्या शकत्या उपस्थित असतात, ज्यात काही   नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. ज्योतिष विद्येनुसार राक्षस गणाचे जातक नेगेटिव्ह एनर्जीला लवकर ओळखून घेतात. त्याशिवाय राक्षस गणच्या जातकांचे सिक्स सेंस जास्त योग्य प्रकारे काम करते. हे लोक साहसी आणि मजबूत इच्छाशक्तीचे असतात, त्यांची जगण्याची पद्धत स्वच्छंद असते.  
 
नक्षत्र : आश्लेषा, विशाखा, कृत्तिका, मघा, ज्येष्ठा, मूल, धनिष्ठा, शतभिषा नक्षत्रात जन्म घेणारे लोक राक्षस गणाचे असतात.  
 
गण मिळणे गरजेचे आहे : लग्नाच्या वेळेस पत्रिका मिलन करताना ज्‍योतिषाचार्य गणांचे देखील मिलन करतात. गणांचे योग्य मिलन झाल्याने दांपत्य जीवनात सुख आणि आनंद कायम राहतो. बघा कोणत्या गणासोबत योग्य होतो मिलन -: 
- वर - कन्येचे समान गण असल्यास दोघांमध्ये उत्तम सामंजस्य असते.  
- वर - कन्या देव गणाचे असतील तर वैवाहिक जीवन संतोषप्रद राहत.  
- वर - कन्येचे देव गण आणि राक्षस गण असल्यास दोघांमध्ये सामंजस्य न्यून असत आणि त्यांच्यात पारस्परिक टोकाची   स्थिती बनलेली असते.

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments