डोळ्यांची नियमित काळजी घेणे देखील महत्वाचे आहे.आपण हे न केल्यास, डोळ्यातील अनेक प्रकारची समस्या वाढू शकते.जसे की चष्मा लागणे, चष्म्याचा नंबर वाढणे,मोतीबिंदू होणे, डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे, लालसरपणा इ. तसेच,आजकाल मोबाईल आणि लॅपटॉपचा वापरही वाढला आहे, म्हणून डोळ्यांची काळजी घेणे देखील फार महत्वाचे झाले आहे. डोळ्यांची काळजी कशी घ्यावी...