मानलं तर मौज आहे ।।।।
वयाला हरवायचे आहे, तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेत
मानलं तर मौज आहे ।।।।
नाहीतर समस्या तर रोज आहे।.
जेव्हा काही माणसांना तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही, तेव्हा ते तुमच्यातलं वाईट शोधायला सुरुवात करतात !.
पुढील लेख
