शुक्रवार, 12 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Updated :
बुधवार, 2 मे 2018 (11:34 IST)
संबंधित माहिती
आपली महाराष्ट्राची संस्कृती
व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात,
माघार घेणारा माणूस
मानलं तर मौज आहे ।।।।
आई म्हणायची 'श्री' लिहावे
कुटुंब आणि मित्र हे जीवनाचे मूळ आहे
नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची
मानसिकता असावी ...
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची
सवय नसावी ...
ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
धर्मेंद्रची इच्छा अपूर्ण राहिली, हेमा मालिनी यांनी प्रार्थना सभेत गुपित उलगडले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र सनी आणि बॉबी देओल आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांनी मुंबईत वेगवेगळे प्रार्थना सभा आयोजित केल्या. कालच, हेमा मालिनी यांनी दिल्लीत त्यांचे पती धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा आयोजित केली.
सिद्धार्थ शुक्लाला अभिनेता व्हायचे नव्हते, पण आईच्या सल्ल्याने त्याचे आयुष्य बदलले
बिग बॉस १३ चा विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या सिद्धार्थच्या अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला.
Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण
रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण आहे. बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या रजनीकांतने बालपणातच आई गमावली आणि आर्थिक अडचणींमुळे त्यांनी पोर्टर, सुतार आणि अगदी बस कंडक्टर म्हणूनही काम केले.
New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा
India Tourism : भारत त्याच्या परंपरा, मंदिरे आणि उत्सवांसाठी तसेच त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहे जिथे तुम्हाला स्वर्गात पाऊल ठेवल्यासारखे वाटेल. ही ठिकाणे दाखवतात की भारताचे नैसर्गिक सौंदर्य त्याच्या संस्कृतीइतकेच खास आहे. तसेच शांत आणि सुंदर ठिकाणे कुटुंबासाठी भेट देण्यासाठी परिपूर्ण आहे. चला या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.
१२ डिसेंबरपासून सानंदमध्ये कुटुंब कीर्तनाचे सादरीकरण होणार
सानंद ट्रस्ट १२, १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी इंदूरच्या खंडवा रोडवरील स्थानिक देवी अहिल्या विद्यापीठाच्या सभागृहात पाच प्रेक्षकांसाठी कुटुंब कीर्तन हे नाटक सादर करणार आहे.