चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…
“आपला हेतुच” शुध्द
आणि प्रामाणिक
असेल तर आपल्यावर
टीका करणाऱ्यांच्या
“टीकेला” काहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे
चांगलीच असतात…
मुखातून गेलेला “राम”
आणि....
निस्वार्थापणे केलेले “काम”
कधीही व्यर्थ जात नाहीत…!
पुढील लेख
