Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‌माणसं जोडणं म्हणजे, ‌ऐकण्याची कला शिकणं....

Updated: मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (12:52 IST)
‌माणसं जोडणं म्हणजे,
‌ऐकण्याची कला शिकणं. 
‌फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
‌माणसं जोडणं म्हणजे,
‌माणसांवर "शिक्के" न मारणं. 
‌समोरचा अधिक महत्त्वाचा - 
‌हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
‌माणसं जोडणं म्हणजे, 
‌कौतुकाची संधी न सोडणं, 
‌तक्रार मात्र जपून करणं...
‌माणसं जोडणं म्हणजे, 
‌प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं.
‌रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...
‌माणसं जोडणं म्हणजे,
‌इतरांना माफ करता करता 
‌स्वतःच मन साफ करणं..

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

पुढील लेख
Show comments