suvichar

नागराज मंजुळे यांचा सूंदर लेख : अचानक तोल गेला

माझ्या हातात चहाचा कप होता, ऊभ्यानं चहा पित होतो.
अचानक तोल गेला,
कप सांभाळत पडल्यामुळे,
हाताच्या कोपराला लागले.
कपही फुटला.
जर मी कप सोडला असता,
तर लागले नसते.
आपल्यालाही असाच अनुभव ब-याच वेळा आला असेल.
शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात.
गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची.
मला विचारलच नाही;
मला Good morning केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही;
माझं नावंच घेतलं नाही;
माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत;
माझा फोन घेतला नाहीं ;
मला बसायला खुर्चीच दिली नाही;
मला मानच दिला नाही.
सोडुन द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा,
निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही.  तो सोडता आला कि झालं.
तो लगेच सोडता येणार नाही.  पण कठिणही नाही.  प्रयत्न करायला काय हरकत आहे. 
 

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

मुंबईत मुसळधार पावसात आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी घरीच एका नोंदणीकृत विवाह सोहळ्यात लग्न केले

काजल अग्रवाल 'रामायण'मध्ये मंदोदरीची भूमिका साकारणार

विकेंडला कुटुंबासोबत फिरण्यासाठी महाराष्ट्रातील १२ ठिकाणे

इंडियन आयडॉल १२' चा गायक मोहम्मद दानिश गोंडस मुलीचा वडील झाला

आमिर खान वयाच्या ६१ व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार, मुसळधार पावसातही त्यांचे घर दिव्यांनी आणि फुलांनी सजवले

पुढील लेख
Show comments