राज : सर, मला शिक्षक व्हायचं आहे. शिक्षक : ते का म्हणून? राज : शिक्षकांना जास्त वाचवं लागत नाही. त्यांना जे येत नाही, ते विद्यार्थ्यांना विचारतात....