सर्व का भारताला घाबरतात?
पाकिस्तानजवळ आतंकवादी आहे
चायनाजवळ मोठी भिंत आहे
अमेरिकेजवळ महान सत्ता आहे
हे सर्व असून सगळे भारताला घाबरतात
कारण भारताकडे कट्टपा आहे
अन साऊथचे 10-12 हीरो जे भारतीय सेनेच्या जागी ठेवायचे
नोट- रजनीकांतचा उपयोग केवळ महायुद्धात केला जाईल.