बुधवार, 30 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
खाद्य संस्कृती
किचन टिप्स
Written By
संबंधित माहिती
तयार रहा हे आहे ११ वी चे प्रवेश वेळापत्रक
'हे' घटस्फोटासाठी वैध कारण ठरते
महाराष्ट्रात मान्सून दाखल, येत्या 24 तासात बरसणार
माणसाच्या खिशात मोबाईल फुटला, मग
शशी थरुर यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश
लोणचे कसे टिकवावे, यासाठी काही घरगुती उपाय
लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी काही सोपे उपाय
लोणच्याचे अनेक प्रकार आहेत पण काही जणांना ही तक्रार असते की त्यांचे लोणचं वर्षभर टिकत नाही. लोणची टिकवण्यासाठी काही उपाय:
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
उन्हाळ्यात केसांना घाम येणे थांबवतील हे 5 घरगुती उपाय
उन्हाळ्याच्या आगमनाने, इतर अनेक समस्यांसोबतच, केसांमध्ये घाम येण्याची समस्या देखील वाढते. जेव्हा टाळूच्या घामाच्या ग्रंथी जास्त आर्द्रता निर्माण करतात तेव्हा हे घडते, बहुतेकदा आर्द्रता, उष्णता आणि ताण यामुळे. जेव्हा टाळूला घाम येतो तेव्हा खाज सुटणे, जळजळ होणे आणि अगदी कोंडा देखील होऊ शकतो
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी प्या, या आजारांपासून आराम मिळेल
सध्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार वाढत आहे. कामाचा स्वरूप बदलले आहे. ताणतणावमुळे अनेकदा आजाराला बळी पडतो.
उन्हाळ्यात असे शर्ट घाला जे ट्रेंडी दिसण्यासोबतच आरामदायी असतील
उन्हाळा येताच, कपडे निवडणे हे एक आव्हान बनते. तसेच उन्हाळ्यात फॅशन आणि आरामाचा परिपूर्ण समतोल साधण्यासाठी प्रिंटेड शर्ट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. हलके कापड, स्टायलिश रंग आणि फिट असलेले हे शर्ट तुम्हाला केवळ ट्रेंडी दिसणार नाहीत तर दिवसभर आरामदायी देखील राहतील.
रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप म्हणजे काय त्यात काय अंतर आहे जाणून घ्या
आजच्या काळात नात्यांचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. पूर्वीच्या काळी नाते भावनिक आणि खऱ्या प्रेमाने जोडलेले असायचे मात्र आता नात्यांचे आणि प्रेमाचे स्वरूप बदलले आहे. आजच्या काळात सोशल मीडिया आणि डिजिटल जगणे नात्यांमध्ये एक वेगळे स्वरूप आणले आहे.
पौराणिक कथा : नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले
Kids story : भगवान शिवाच्या सर्व गणांमध्ये नंदी हे सर्वात प्रिय मानले जातात. तसेच भगवान शिवाच्या प्रत्येक मंदिरात शिवलिंग समोर नंदीची मूर्ती देखील असते. असे मानले जाते की नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितल्याने ती भगवान शिवापर्यंत पोहोचते. पण नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले हे फार कमी लोकांना माहिती आहे. तर चला जाणून घेऊया की नंदी भगवान शिवाचे वाहन कसे बनले.
Hide
Back