शनिवार, 28 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
सावट
अवघं आयुष्य आक्रसलं
कोत्या संकोचानं
देहभागाचा सोहळा बाटवला
मुक्या पारतंत्र्यानं
जगण्याची अशीच आबाळ बघत
कैक आक्रोश बसले कारावासात
बुसटलेले संस्कार नग घेऊन
बसणेच घट्ट कवटाळून हातात
अहेवपण मिरवणार्या दुर्दैवाचं
आमरण येणं गोत्यात
एकहाती कष्टी लिखावट
चित्रगुप्ताच्या हट्टी खात्यात
दुःखी आभाळ कोसळलं
गरत्या गर्भावर
वांझोटं सावट अख्ख्या
विश्वावर.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा
मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्राची मायबोली नाही, तर भारतीय संस्कृतीचा एक जीवंत वारसा आहे. ही भाषा लाखो लोकांच्या हृदयात रुजलेली, भावना व्यक्त करणारी, ज्ञान वाहणारी आणि इतिहास घेऊन चाललेली आहे. आज जगातील १५व्या क्रमांकाची आणि भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून मराठी ओळखली जाते. २०२४ मध्ये केंद्र सरकारने तिला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिला आहे, ज्याने तिच्या प्राचीनतेची आणि समृद्धतेची पावती झाली. मराठीचा ऐतिहासिक प्रवास हा प्राकृत-अपभ्रंशापासून सुरू होऊन आजच्या आधुनिक रूपापर्यंत पोहोचलेला एक रोमांचक प्रवास आहे. चला, या प्रवासात सहभागी होऊया.
महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या
महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) ने 2026 सालासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही भरती ज्युनियर ओव्हरमन, मायनिंग सरदार, सर्व्हेअर आणि इतर तांत्रिक पदांसह एकूण 667 रिक्त जागा भरण्यासाठी केली जात आहे.
तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा
जर तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून राग येत असेल तर त्यांना शांत करणे महत्वाचे आहे. अन्यथा, भविष्यात ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. तुमच्या मुलाला शांत करण्यासाठी तुम्ही काही टिप्स अवलंबवू शकता.
तेनालीराम कहाणी : पाच शब्द
Kids story : तिरुमल हा तेनाली रामाचा जवळचा मित्र होता. हंपी राज्यात त्याची एक प्रसिद्ध सराय होती, ज्याचे नाव "दक्षिणचा सूर्य" होते. तिरुमल त्याच्या सरायवर खूप नाराज होता.
Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!
दिवसाची सुरुवात आपल्या देव्हाऱ्यापासून करा. तुमच्या कुलदेवतेला आणि इष्टदेवतेला भक्तीभावाने गुलाल अर्पण करा. तसेच, घरातील पूर्वजांच्या (पितरांच्या) फोटोंना गुलाल लावून त्यांचे स्मरण करा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि वाडवडिलांचे आशीर्वाद कायम पाठीशी राहतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
होळीनंतर केस गळण्याची तुम्हाला काळजी वाटते का? हे 3 सोपे उपाय अवलंबवा
होळी दरम्यान वापरले जाणारे रासायनिक रंग आणि तीव्र सूर्यप्रकाश केस आणि टाळूचे नुकसान करू शकतात. सणानंतर अनेकांना केस गळणे, कोरडेपणा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या येतात.
जर तुम्ही ७ तासांपेक्षा कमी वेळ झोपलात तर तुम्हाला गंभीर आजार होऊ शकतात, दुर्लक्ष करू नका
झोप न येण्याचे आरोग्य धोके: आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण अनेकदा काम आणि मनोरंजनाच्या भरात आपली झोप सोडून देतो. रात्री उशिरा मोबाईल फोन असो किंवा ऑफिसचे काम असो, झोपेचा अभाव आता एक मूक हत्यार बनत चालला आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर तुम्ही नकळत तुमच्या शरीराला गंभीर आजारांचे घर बनवत आहात.
नवीन सुनेची ही पहिली होळी, सासूने या चुका करणे टाळा
लग्नानंतरचा प्रत्येक सण खास असतो, पण पहिली होळी एक अनन्यसाधारण महत्त्व ठेवते. हा केवळ रंगांचा सण नाही तर नवीन नातेसंबंध मजबूत करण्याची संधी देखील आहे. विशेषतः सासूला तिच्या सुनेला प्रेम आणि आदर वाटण्याची ही एक संधी आहे. प्रेम, आदर आणि समजूतदारपणाने साजरी केलेली होळी संपूर्ण कुटुंबासाठी संस्मरणीय असू शकते.
लघु कथा : धाडसाची ओळख
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जंगलात एक सुंदर हरीण राहत होती. त्यापैकी सुरीली नावाची एक हरीण होती. तिची मुलगी, मृगनैनी, फक्त पाच महिन्यांची होती.
तुम्ही उन्हाळ्याच्या सहलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्या बॅगेत या आवश्यक वस्तू नक्की ठेवा
उन्हाळ्याच्या सुट्ट्या येताच, लोक सहसा त्यांच्या सहलींचे नियोजन करायला सुरुवात करतात. तसेच प्रत्येकाला कडक उन्हापासून विश्रांती आणि उष्णतेपासून आराम हवा असतो. परंतु उन्हाळा प्रवासासाठी जितका मजा आणतो तितकाच तो आव्हाने देखील घेऊन येतो. याकरिता सहलीला निघताना, तुमच्या काही आवश्यक गोष्टी देखील समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात प्रवास आरामदायी करण्यासाठी बॅगेत कोणत्या आवश्यक वस्तू ठेवाव्यात चला जाणून घेऊ या..