Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या 9 चुकांमुळे घरातील बरकत नष्ट होते

Updated: शनिवार, 5 सप्टेंबर 2020 (08:24 IST)
 
2. वास्तुनुसार नळातून पाणी गळत राहणे योग्य नाही. याने आर्थिक नुकसानाला सामोरा जावं लागतं. हे धन हळू-हळू खर्च होत असल्याचे संकेत आहे. 
 
3. घरात स्वयंपाकघर आग्नेय कोण (दक्षिण-पूर्व) दिशेला असावं. पश्चिम दिशेला स्वयंपाकघर असल्याने धन येतं खरं पण खर्च होतं अर्थात बरकत नष्ट होते.
 
4. घराची उत्तर-पूर्व दिशा अगदी सपाट असली पाहिजे. वास्तू नियमानुसार घराचा उतार उत्तर पूर्वीकडे अधिक असल्यास धन येण्यात अडथळे निर्माण होतात आणि कमाई पेक्षा अधिक पैसा खर्च होतो.
 
5. वास्तू नियमानुसार शयनकक्षाच्या प्रवेश दारासमोर असलेल्या भिंतीच्या डाव्या कोपऱ्याला धातूची वस्तू लटकवून ठेवावी. हे स्थान भाग्य आणि संपत्तीचं आहे. या दिशेत भिंतीला क्रॅक असल्यास दुरुस्त करणे योग्य ठरेल. या दिशेत तडा गेलेल्या वस्तू आर्थिक नुकसानाचे कारण ठरेल.
 
6. घराचा उत्तर पश्चिम भाग उंच असावा. कारण या भागात उतार असल्यास बरकत नसते. अर्थात घरातील उत्तर पूर्वी भागात उतार पाहिजे आणि पाण्याचा निचरा या बाजूस असावा.
 
7. घरातील तिजोरीचा प्रभाव आर्थिक जीवनावर पडत असून तिजोरी दक्षिण दिशेच्या भिंतीला चिकटून या प्रकारे ठेवावी ज्याने मुख उत्तर दिशेकडे उघडेल. तसेच पूर्वीकडे अलमारी उघडत असल्यास धन वृद्धी होते तरी उत्तर दिशा उत्तम मानली गेली आहे. 
 
8. घरात तुटक्या-फुटक्या वस्तू नसाव्या. तुटलेला पलंग, आरसा, घड्याळ इतर आर्थिक नुकसानाचे संकेत असल्याचे दर्शवतं.
 
9. घरात असलेल्या पायर्‍यांच्या खाली कचरा किंवा अनावश्यक वस्तू जमा करून ठेवू नये.

सर्व पहा

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments