Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदित्य ठाकरे यांनी मनसेची उडवली खिल्ली, म्हणाले मनसे केवळ टाइमपास टोळी

Updated: गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (15:41 IST)
 
मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी  विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 
 
याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

1 सप्टेंबरपासून 5 प्रमुख नियम बदलणार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

LIVE: पुण्यात गणेशोत्सवात डीजे आणि संगीत प्रणालीवर बंदी घालण्याची मागणी

पुढच्या वर्षी AI डिजिटल कामांमध्ये मानवापेक्षा सरस ठरेल का? मस्क यांनी वर्तवला अंदाज

पुणेकरांची वाहन ओळख बदलणार! MH-12 ची जागा आता MH-61 घेणार

एथरने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली; २०० किमीची रेंज आणि मेटल बॉडी, वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments