Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईकरांनी बालहट्टच पुरवायचे का, भाजपचा टोला

Updated: गुरूवार, 30 जानेवारी 2020 (16:28 IST)
 
आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आदित्य ठाकरेंवर टीका केली. “पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे. मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का? एक दिवस युवराजांनी मला “म्हातारीचा बूट” हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं”, असा टोला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

इराणसमोर अणुकरारावर शेवटची संधी; ट्रम्प यांनी मोठा इशारा दिला

अटल पेन्शन योजनेअंतर्गत दरमहा किती पैसे जमा करावे लागतात? येथे जाणून घ्या...

लाँग्सनिंग एफसीने ड्युरँड कप फुटबॉलमध्ये मुंबई एफसीचा पराभव केला

सरकारी कार्यालयात जाण्याची सक्ती संपली! महाराष्ट्र सरकारने 'प्रक्रिया पुनर्रचना' अंतर्गत पाच प्रमुख प्रशासकीय सुधारणा लागू केल्या

LIVE: अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार, ५७,००० हेक्टर पिकांचे नुकसान

पुढील लेख
Show comments