Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय रेल्वेने 372 गाड्या रद्द केल्या

Updated: गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022 (13:10 IST)
 
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी काही ना काही करत असते. अशा परिस्थितीत ट्रेन रद्द होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. रेल्वे रुळ, डब्यांची दुरुस्ती, रेल्वे अपडेट करणे, जेणे करून प्रवाशांना त्रास होऊ नये. असे काम सुरू असते. यामुळे अनेक वेळा गाड्या रद्द करून मार्ग बदलावा लागतो. कधीकधी खराब हवामानामुळे गाड्या रद्द होतात किंवा गस्य येण्यास उशीर होतो.
 
30 मे 2022 रोजी, रेल्वेने एकूण 372 गाड्या रद्द केल्या आहेत. तर 24 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 11 गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्या ट्रेनची स्थिती एकदा नक्की तपासा नाहीतर  अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
 
कसे तपासायचे
रद्द केलेल्या गाड्यांची यादी पाहण्यासाठी, तुम्हाला enquiry.indianrail.gov.in/mntes ला भेट द्यावी लागेल.
येथे Exceptional Trains चा पर्याय निवडा. आता तुम्ही रद्द केलेल्या, पुनर्निर्धारित आणि वळवलेल्या गाड्यांची यादी पाहू शकता.
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments