Festival Posters

रेल्वे अपघात सर्वाधिक मंगळवारी आणि रविवारी

Updated: बुधवार, 14 डिसेंबर 2016 (09:39 IST)
 
रेल्वे प्रशासनानं मुंबई हायकोर्टासमोर ही आकडेवारी उघड केली आहे.
 
प्रवाश्यांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होतात, असं मत न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी मांडलं आहे. स्टंटबाजी आणि निष्काळजीपणे रेल्वेट्रक ओलांडल्यानं होणाऱ्या अपघातांचं आणि मृत्यूंच प्रमाण मोठं असल्याचंही त्यानी यावेळी नोंदवलं. 
 
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये रेल्वेस्थानकांवर अपघातात जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्याच्या 3954 घटना समोर आल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये घट होऊन 3641 अपघात झाले आहेत. यातील शनिवारी 350 तर मंगळवारी 342 अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी सर्वात कमी 306 अपघात नोंदवले गेले आहेत.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments