Marathi Biodata Maker

शेकोटीमुळे आग लागून 2 भावांचा दुदैवी मृत्यू

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (13:15 IST)
सध्या सर्वत्र थंडी पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे घरात लागलेल्या आगीत होरपळून 2 भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास नागपुरातील सेमिनारी हिल्स हजारीपाडा भागात घडली. आईवडील घरात नसताना तीन मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे घराला आग लागली 

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित उईके हे खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांची पत्नी दीपाली या वस्तीतील एका महिला नातेवाईकांकडे गेलेल्या असताना घरात त्यांचे 2 मुले प्रभास(3) आणि देवांश(7) हे होते. त्यांचा सोबत शेजारी राहणारी 10 वर्षाची मुलगी खेळायला आली. त्यांना थंडी वाजू लागल्यामुळे त्यांनी घरात ठेवलेली शेकोटी पेटवली. शेकोटीने पेट घेतला आणि घराला आग लागली. मुलीने तिथून पळ काढत आपला जीव वाचवला मात्र दुर्देवाने प्रभासला घेऊन देवंशाला बाहेर पडता आले नाही आणि त्यांच्या आगीत होरपळून मृत्यू झाला. 
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

तज्ज्ञांचा सल्ला: पेरणीपूर्वी ही कामे केल्यास उत्पादनात १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते

विक्रम काकडे यांना तिकीट दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष, रामदास गाडे यांचा राजीनामा

इन्स्टाग्रामवरील समलैंगिक प्रेमसंबंधांचा रक्तरंजित शेवट; लग्नाला नकार; मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून

विदर्भात वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट

लाडकी बहीण योजना बंद होणार! केवायसी प्रक्रिया हे केवळ निमित्त रोहित पवार यांचा दावा

पुढील लेख
Show comments