संबंधित माहिती
- राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न, राहुल गांधी यांना बोलावले पण PM नरेंद्र मोदी यांना नाही दिले निमंत्रण
- भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग..पवार, भुजबळ, जयंत पाटील सर्व उपस्थित
- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक महापौर बंगल्याच्या तळघरात
- मोदींच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणे भोवले, एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण
- ग्रामपंचायत कर्मचार्यांना पीएफ व ग्रॅच्युइटी देणार: पंकजा मुंडे
महिला मुख्यमंत्री झाली की प्रश्न सुटतील असे नाही
महाराष्ट्र राज्याची महिला मुख्यमंत्री झाली म्हणजे महिलांचे प्रश्न सुटतील असे नाही तर मुख्यमंत्री पुरुष असो किंवा महिला सर्व जनतेचे प्रश्न सुटणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी महिला असतानाही संबंधित राज्य छेडछाड मुक्त होऊ शकले नसल्याचा दाखलाही त्यांनी दिला. मी महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होईल की नाही हा नंतरचा भाग आहे. तुर्त तरी मी राष्ट्रवादी काँग्रेसकडे बारामती लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मागितलेली आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील लेख
