विधानसभा निवडणूक युती अर्थात भाजपा व शिवसेना सोबतच लढणार असून, त्यासाठी जागावाटप लवकरच पूर्ण होईल. मात्त्यार निवडणुकीबद्दल कोणताही संभ्रम मनात ठेवू नका, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तर तुम्ही आता लोकसभा निवडणुकीतील विजयानं हुरळून जाऊ नका....