Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवरदेव भर लग्न मंडपात हृद्यविकारच्या धक्क्याने मृत ; वधु सह सर्वाना धक्का

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (17:04 IST)

भूषण दिगंबर कुडाळकर यांची ज्येष्ठ कन्या वृषालीशी  मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील  ठरविण्यात आला होता.  मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. 

रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

सात्विक आणि चिराग यांनी इतिहास रचला; चिनी जोडीला पराभूत करून प्रथमच चायना मास्टर्सचे विजेतेपद पटकावले

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २९०० मोफत बसेस, शिंदेंनी दाखवला हिरवा सिग्नल

कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वे गणेशोत्सवासाठी ३४ विशेष गाड्या चालवणार

राज ठाकरेंनी आपल्या भावाला ज्ञान द्यावे, फोटो प्रोटोकॉलवरून सदावर्ते संतप्त, १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला

महाराष्ट्रात पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामात बदल, ३१ जिल्ह्यांमधील पिकांना मोठा धोका! सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांवर परिणाम

पुढील लेख
Show comments