Dharma Sangrah

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

Updated: मंगळवार, 26 जून 2018 (17:22 IST)
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: धाराशिव जिल्ह्यात NFSA कृषी निविष्ठांच्या वितरणात २.३२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस

आर. प्रज्ञानंद यांनी अमेरिकेतील सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा जिंकून ब्लिट्झ चॅम्पियन बनला

Types of fertilizers : सेंद्रिय खते आणि असेंद्रिय खते, या दोन मुख्य प्रकारांमधील फरक काय?

कॅलिफोर्नियाच्या जंगलात भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

भंडारा मध्ये ३० वर्षीय नराधमाकडून ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments