Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई विद्यापीठाचा निकालाचा घोळ कायम

Updated: शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (11:40 IST)

हुशार विद्यार्थ्यांना इतके कमी गुण कसे असा प्रश्न पडल्याने, निकाल त्यांना देण्याऐवजी महाविद्यालयांनीच विद्यापीठात धाव घेतली आहे.  काही विद्यार्थ्यांच्या मुख्य उत्तरपत्रिकाच तपासल्याचं समोर आलं. निकाल लावण्यासाठी घाईघाईने केलेल्या कामाचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. याबाबत लक्ष घालण्याची मागणी कॉलेज प्राचार्यांनी विद्यापीठाकडे केली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

नागपूरचे ऐतिहासिक अंबाझरी तलाव जलपर्णीमुक्त झाले; सुंदर पर्यटन स्थळ बनणार, फडणवीसांनी केला नौकाविहार

मुंबई : तृतीयपंथीचा वेश धारण करून व्यक्तीने घरात प्रवेश केला! चेहऱ्यावर पाणी शिंपडून एअर होस्टेसवर बलात्कार

LIVE: नागपूर महानगरपालिकेच्या सभेत वंदे मातरमचे केवळ दोन कडवे गायल्याने वाद

नाशिकमध्ये दोन वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकराने प्रेयसीला कारखाली चिरडले

ब्रोकोली लागवड माहिती: सुधारित वाण, खत व्यवस्थापन व उत्पादन

पुढील लेख
Show comments