संबंधित माहिती
- सरकार एस. टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही - आ. निरंजन डावखरे
- शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आता वीज मंडळ कर्मचाऱ्यांना संरक्षण
- फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क झुकरबर्ग
- सरकार नरमले अंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ स्थगित
- न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थगितीचा निर्णय कसा होऊ शकतो - आ. शशिकांत शिंदे
पावसाळी अधिवेशन होणार नागपूर येथे
महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाणार आहे. हे घेण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. यासाठी तीन जणांची उपसमिती नेमली असून त्या द्वारे सर्व
निर्णय घेतले जाणार आहे. या करीता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या नवीन समितीमधील सदस्य
विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत असे सरकारने स्पष्ट केल आहे.
सरकार 4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत पूर्ण विचार करत आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक निर्णय लांबणीवर राहतात सोबतच कामाला गती देण्यात यावी या करिता हे अधिवेशन गरजेचं असल्यानं नागपुरातच पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे सरकारला कामासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
निर्णय घेतले जाणार आहे. या करीता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या नवीन समितीमधील सदस्य
विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार आहेत असे सरकारने स्पष्ट केल आहे.
सरकार 4 जुलैपासून पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत पूर्ण विचार करत आहे. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जास्त दिवस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक निर्णय लांबणीवर राहतात सोबतच कामाला गती देण्यात यावी या करिता हे अधिवेशन गरजेचं असल्यानं नागपुरातच पावसाळी अधिवेशन घेण्याबाबत सरकार विचार करत आहे. त्यामुळे सरकारला कामासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
पुढील लेख
