सरकार अस्तित्वात असल्याची जाणीवच होत नाही - सचिन अहिर
Updated: शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:07 IST)
पुढे बोलताना अहिर म्हणाले की भाजपचे सरकार येऊन तीन वर्षे झाली. आतापर्यंत रिपेअर बोर्डाच्या अध्यक्षांची निवड झाली नाही. रिपेअर बोर्डाचे सदस्य निवडले गेले नाही अशा प्रकारचा बेजबाबदारी कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे.