suvichar

सरकार अस्तित्वात असल्याची जाणीवच होत नाही - सचिन अहिर

शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:03 IST)

प्रशासनाकडून धोकादायक इमारतींची पाहणी केली जात नाही. मंत्री कुठे आहेत ते राज्यातील जनतेला माहिती नाही. हे सरकार अस्तित्वात आहे की नाही याची जाणीवच होत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर यांनी दिली. सकाळी मुंबईच्या पाकमोडिया स्ट्रीटवरील हुसैनीवाला बिल्डिंग पडण्याची दुर्दैवी घटना घडली. सचिन अहिर यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना अहिर म्हणाले की भाजपचे सरकार येऊन तीन वर्षे झाली. आतापर्यंत रिपेअर बोर्डाच्या अध्यक्षांची निवड झाली नाही. रिपेअर बोर्डाचे सदस्य निवडले गेले नाही अशा प्रकारचा बेजबाबदारी कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नाशिकच्या चांदवड घाटात धावत्या एसटी बसला आग, सर्व प्रवासी सुखरूप

World Environment Day 2026 Quotes in Marathi जागतिक पर्यावरण दिन कोट्स

LIVE: लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या तब्बल 81 लाख महिलांना एकवेळची सवलत

हवेत झेपावणारा 'मारुती भक्त': १०,००० फुटांवर पॅराग्लायडिंग करताना म्हटली हनुमान चालीसा

क्रूरतेचा कळस! दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या शरीरावर ५१ जखमा; आई आणि लिव्ह-इन जोडीदारावर हत्येचा आरोप

पुढील लेख
Show comments